Posts

STOCK EXCHANGE

भागबाजार (stock exchange)हा भांडवलबाजाराचा महत्वाचा घटक असून तेथे समभाग (Shares) ,कर्जरोखे (Debentures) ,सरकारी /खासगी रोखे (Bonds) ,परस्पर निधी (Mutual fund units) , समभाग निधी (ETF) ,विविध देशांची विनिमय चलने (Forex) , वस्तू बाजारातील वस्तू (Commodity) जसे सोने ,चांदी ,खनिज तेल ई .यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात .भागबाजारतून कृषी /सेवा क्षेत्र /उद्योग /सरकार यांना मध्यम आणि दीर्घ मुदतिचे भांडवल उपलब्ध होते .अशाप्रकारे भांडवल उभारणी ही विविध नियमांचे पालन करून केवळ नोंदणीकृत कंपन्यांना करता येते .याचप्रमाणे या बाजारात उपलब्ध बहुविध गुंतवणूक पर्यायामुळे व्यक्ति , बँका ,विमा कंपन्या ,निवृती वेतन योजना राबवणाऱ्या कंपन्या , परकीय गुंतवणूकदार यांना अतिरिक्त रक्कम जोखिम पत्करून किफायतशीरपणे गुंतवण्याची संधी प्राप्त झाली आहे . यापैकी वस्तू बाजारातील वस्तूचे व्यवहार प्रामुख्याने मल्टि कमोडीटी एक्सचेंजवर तर इतर सर्व व्यवहार प्रामुख्याने राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात होतात आणि ते कुठूनही करता येतात .या सर्व व्यवहारावर सेबी या स्वतंत्र नियामकाचे नियंत्रण आहे आणि हे व्यवह...

शेअर मार्केटमध्ये दीर्घ काळासाठी कोणते शेअर्स विकत घ्यावेत?

  रोजच्या वापरातील वस्तू व सेवा ज्या कंपनीच्या आहेत त्या कंपनीच्या शेअर्स मध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा . उदा. जीओ चे इंटरनेट वापरत तर रिलायन्स घ्या किंवा एअरटेल वापरत असाल तर ती कंपनीही जबरदस्त आहे. पॅराशूट चं तेल वापरत असाल तर Marico चे शेअर्स घ्या हिंदुस्थान युनिलिवर, डाबर चे बरेच प्रॉडक्ट वापरतो ते घ्या. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खातं असेल तर SBIN चे शेअर्स घ्या. टायटन ची घड्याळ वापरतो ते शेअर्स घ्या. Dmart मधुन किराणा सामान खरेदी करतो Dmart चे शेअर्स घ्यावे. ह पेट्रोल व डिझेल साठी भारत पेट्रोलियम मध्ये गुंतवणूक करा. अशाप्रकारे शेअर्स शोधून गुंतवणूक करा.

शेअर मार्केटमध्ये 500 रूपये रोज मिळवण्यासाठी कोणते शेअर घ्यावेत?

उ त्तर :-शेअर मार्केटमध्ये लाँग टर्मसाठी कोणते शेअर्स विकत घ्यावे? शेअर बाजारात लॉंग टर्म साठी पुढील शेअर विचारात घेणे योग्य होईल:   1.एचडीएफसी बँक मागील एक वर्षातील रिटर्न: 19% 2.आयसीआयसीआय बँक मागील एक वर्षातील रिटर्न: 44% 3.रिलायन्स इंडस्ट्रीस मागील एक वर्षातील रिटर्न: 15% 4.एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स मागील एक वर्षातील रिटर्न: 61% 5.स्टेट बँक ऑफ इंडिया मागील एक वर्षातील रिटर्न: 9% वरील सर्व शेअर्स हे त्या सेगमेंट मधील टॉप शेअर्स आहेत आणि मार्केट लीडर्स पण आहेत.त्यामुळे भविष्यात चांगली रक्कम जमा करण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहेत.

शेअर मार्केट म्हणजे काय?

  शेअर बाजार हा असा बाजार आहे जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी-विक्री करता येतात. इतर कोणत्याही बाजाराप्रमाणे, शेअर बाजारात, खरीददार आणि विक्रेते एकमेकांना भेटतात आणि वाटाघाटी करतात. पूर्वी, समभागांची खरेदी-विक्री तोंडी बोलीद्वारे केली जात असे आणि खरेदीदार आणि विक्रेता केवळ तोंडी व्यवहार करत असत. पण आता हे सर्व व्यवहार स्टॉक एक्स्चेंजच्या नेटवर्कशी जोडलेल्या संगणकाद्वारे केले जातात. ही सुविधा इंटरनेटवरही उपलब्ध आहे. आज परिस्थिती अशी आहे की खरेदीदार आणि विक्रेते एकमेकांना ओळखतही नाहीत. एक प्रकारे इथे शेअर्सचा लिलाव होतो.जर एखाद्याला विकायचे असेल तर हे शेअर्स सर्वाधिक बोली लावणाऱ्याला विकले जातात.किंवा एखाद्याला शेअर घ्यायचा असेल तर तो शेअर सर्वात कमी किमतीत तयार असलेल्या विक्रेत्याकडून विकत घेतला जातो.शेअर मार्केट (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज BSEकिंवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंज NSE सारखे) अशा प्रकारच्या बोली लावण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवतात. कल्पना करा, एका दिवसात करोडो शेअर्सची देवाणघेवाण होते. जर सर्व व्यावसायिकांनी ओरड केली तर किती कठीण होईल? खरेदी-विक्री फक्त आरडाओरडा करून शेअर...

काश्मीर भारतात कसं विलीन झालं?

Image
  भारताची फाळणी झाली तेव्हा काश्मीरला स्वतंत्र राहायचं होतं. म्हणून जम्मू-काश्मीर संस्थानाने बघ्याची भूमिका घेतली होती. पण त्यानंतर असं काय झालं की काश्मीरला भारतात विलीन व्हावं लागलं? बीबीसीच्या आमीर पीरजादा यांनी काश्मीरमध्ये जाऊन त्या काळातली काही तथ्यं जाणून घेतली. ऑक्टोबर 1947 मध्ये मोहम्मद सुलतान ठाकेर 15 वर्षांचे होते. ते उरीमधल्या मोहुरा जलविद्युत प्रकल्पामध्ये काम करायचे. जम्मू काश्मीरमधला हा एकमेव जलविद्युत प्रकल्प होता. इथूनच श्रीनगरला वीज पुरवली जायची. त्यांना आठवतं, पाकिस्तानमधून पश्तून टोळ्यांनी आक्रमण केलं. ते त्यांना उर्दूमध्ये 'कबाली' म्हणतात. जुन्या जलविद्युत प्रकल्पाच्या अवशेषांमध्ये बसलेले मोहम्मद सुलतान ठाकेर सांगतात, "महाराजा हरी सिंग यांच्या सैन्याने उरीमधून माघार घेतली आणि ते मोहुराला पोहोचले." "त्यांनी इथल्या टोळ्यांशी लढाई केली, आणि बंकर बांधले. कबाली जंगलातून यायचे. या टोळ्यांनी गोळीबार केला आणि महाराजांचं सैन्य पळून गेलं." मोहम्मद सुलतान ठाकेर म्हणतात की काबाली लुटारू होते. ते सांगतात, "आम्ही घाबरलो होतो. आम्हाला कोणीही मारून...

BAHUJAN SAMAJ PARTY

Image
The Bahujan Samaj Party (BSP) is a political party in India that was founded by Kanshi Ram in 1984. The party's primary objective is to represent the interests of backward castes, Dalits, and Adivasis, who have been historically marginalized and oppressed in Indian society. The BSP seeks to bring about social and economic equality for these communities and to ensure their representation in government and public life. The party's ideology is based on the principles of social justice, equality, and secularism. The BSP believes in striving for a society that is free from any form of discrimination based on caste, creed, or religion. The party aims to create a socio-political environment where individuals from marginalized communities can live with dignity and respect. Over the years, the BSP has been successful in winning seats in various state legislatures and Lok Sabha, the lower house of Parliament. The BSP has formed governments in Uttar Pradesh several times since...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती.

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती – Dr. B. R. Ambedkar Biography नाव (Name): डॉ. भिमराव रामजी आंबेडकर जन्म (Birthday): 14 एप्रील 1891 ( Ambedkar Jayanti ) जन्मस्थान (Birthplace): महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name): रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name): भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name): पहिली पत्नी:  रमाबाई आंबेडकर  (1906.1935) दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956) शिक्षण (Education): एलफिन्सटन हायस्कुल...